आलीस घेऊन रन्ग इन्द्रधनूचे जीवनात माझ्या
आलीस तेव्हा तार एक छेडली या मनी माझ्या
सूर उमटले आगळेच काही
सान्गून गेले ते वेगळेच काही !!
आजही इन्द्रधनू तोच अन तार हि तिच आहे
पण सूरच उमटत नाहीत ते
रन्ग हि हरवून गेले सातही ते
स्वप्नहि हरवली आहेत सारी
जीवन ही बनले आहे आता निरळे
येशील न घेऊन ते रन्ग ते सूर पुन्हा एकदा ?
No comments:
Post a Comment